Monday, December 1, 2008

चीड, मनस्ताप, अस्वस्थता ... खूप काही ..

मुम्बई सुटली, पण आपण सगळे अडकलोय - एका कठीण प्रश्नात - कधी सुटणार हां दहशतवादाचा विळखा - आज अनेक भारतीय ज्या विषयावर बोलत आसतील, चर्चा करत असतील, प्रसार माध्यामांचा ज्यावर खल चालू असेल असा एकमेव प्रश्न ॥ माझी यावरची मते पुर्विही तशीच होती, आजही तशीच आहेत ॥ खरतर दहशतवाद्यांची संख्या पहाता आणि आपली संरक्षनाची ताकद पहाता, यांना नेस्तनाबूत करने फार अवघड नाही, कमी पडते ती राजकीय इच्छाशक्ति!! जी कधीच नव्हती राज्यकर्त्यांकडे !!
मुस्लिम हे या देशाला लागलेले सुरुन्गाच आहेत। मी केवळ आताची गोष्ट बोलत नाही तर अगदी पहिल्या मुस्लिम स्वारीपासून! ते थेट फाळ्णीपर्यंत आणि त्यानंतर स्वातंत्र्यापश्चात.. मुस्लिम हा नेहमी आमच्या देशात "नाजूक" विषय केला गेलाय, त्यामुळेच बांगलादेशातून घुसखोरी केली काय किंवा पाकिस्तानातून नातेवाईकांना भेटायला म्हणून आलेले, पण परत न गेलेले काय [इथे रहाण्यार्यांचा विषयच नको ..] पण त्याबद्द्ल कार्यवाही करायला किंवा बोलायलाही आमचे सत्ताधारी तयार नसतात.. केवळ मुस्लीम आहेत म्हणून..??

महाराष्ट्रातले माझ्या माहितीचे एक गांव आहे॥ मालेगांव.. जे सध्या न्युज मधे आहे.. त्याचा गेल्या ५०-६० वर्षाचा इतिहास काढुन पाहीला.. तर भारताच्या भवितव्याचा अंदाज बांधता येयील ..

गांधीवाद सोडून द्यायला हवा, तरच भारताला भारत म्हनून भवितव्य आहे॥

वन्दे मातरम!!

No comments: